खा. धोत्रे, आ. सावरकर यांनी सहपरीवार शहरातील 13 विठ्ठल मंदिरात भेट देऊन घेतले दर्शन
देवयानी आषाढी एकादशी निमित्त आज शहरातील 13 विठ्ठल मंदिरात भेट देऊन दर्शन घेऊन खिचडी वाटप तसेच शहरातील पावसामुळे होणाऱ्या नुकसान संदर्भात वेगवेगळ्या भागात पाहणी संयुक्तरीत्या खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे मंजुषाताई सावरकर समीक्षा ताई धोत्रे जयंत मसने विजय अग्रवाल माधव मानकर कृष्णा शर्मा, संदीप गावंडे प्रशांत अवचार रश्मी अवचार मिलिंद राऊत कमलेश भरणे गोपाल मुळे, एडवोकेट नितीन राऊत रणजीत खेडकर, अनिल नावकार संदीप शेगोकार झापे गुरुजी भलांगे काका गजानन दिखकर दिवाकर गावंडे पाच दुणे गणेशराव गावंडे संजय इंगळे देविदास नेमाडे तुकाराम गोमासे मेश्राम काका गुणवंत गावंडे समाधान पोकळे नारायण लांडे सुखदेव राऊत संदीप वाणी अंबादास राऊत साबळे प्रमोद लोखंडे रामकृष्ण गावंडे सुनील नाचणे पिंटू लोखंडे सुधीर गावंडे विजय मदनकर अमोल टाकळकर अजय भारसाकडे नकुल सोलकर प्रमोद नवरखडे मुकेश सरफ विठ्ठल देशमुख प्रशांत सपकाळ सुभाष अत्तरकार ऋषिकेश डांगे, राहुल देशमुख सागर शेगोकार दिलीप मिश्रा अमोल गोगे पंढरी दोरकर चंदू महाजन, हेमंत शर्मा मंगेश सावरकर अमोल मोहकर समवेत होते.
महायुती सरकार बहुमताने स्थापना व्हावे विठुरायाला घातले साकडे
शेतकरी राजा सुखी संपन्न व्हावा व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा कल्याण व्हावा महायुती सरकार बहुमताने स्थापना व्हावे असे साकडे पांडुरंग विठ्ठल रुक्माई यांना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी घातले.
देवयानी आषाढी एकादशी निमित्य लाखो भक्त पंढरपूरला दर्शन ला जातात आणि पांडुरंग भक्तांना दर्शन देण्यासाठी व त्यांची भेट घेण्यासाठी सज्ज राहतो 24 तास सेवा देतो अशा पांडुरंगाच्या भक्ती आणि सनातन धर्माची भगवा भगवी संस्कृती मनाला आनंद देणारी असल्याचे सांगून अध्यात्म आणि विज्ञान याची जोड असणारी वारकऱ्यांची पालखी ही दिशादर्शक असल्याचे सांगून जे भक्त जाऊ शकत नाही त्यांची प्रार्थना ईश्वर इथून ऐकू शकते आणि यासाठी सर्वांचा कल्याण व्हावा यासाठी आज खासदार अनुप धोत्रे आमदार सावरकर यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या व मलकापूर येथे भक्तांना प्रसाद वितरण कार्यक्रम करून युवाशक्ती, मातृशक्ती ज्येष्ठ नागरिक शेतकरी कामगार व्यापारी यांच्या कल्याणाची कामना केली व पाऊस भरपूर येऊन शेतकऱ्यांचा नुकसान होऊ नये व पीक पाणी चांगले व्हावी अशी प्रार्थना केली.कार्यक्रमाचे आयोजक: दिलीप भरणे
प्रल्हादराव पाटील, मंचितराव पोहरे,गोपाल मुळे, राजु धोटे,राजु वगारे, नितीन गवळी,अनिल अधनकर,पिंटू पाटील, गणेश महानकार, अनिल भरणे,पंकज मांगुळकर,ठाकरे बाप्पू, अमोल नासूर्डे,सचिन गवळी, कैलाश उबाळे,भोळे साहेब,भूषण देशमुख,नंदू यमगवळी,स्वामी साहेब, अमोल गवळी, नितीन महानकार, रोशन पाटील, गोपाल महानकार,गोलू भुसारी, सोनू मेहरकर, व आदी उपस्थित होते. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी ठिकाणी खिचडी वाटप करून वारकऱ्यांचे व भक्तांचे आशीर्वाद घेतले
0 टिप्पण्या