कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब
अकोला: केंद्र सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक ठरवत त्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे. हा कश्मीरच्या उज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय अमित शहा यांनी योग्य होता अशा शब्दात खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी निर्णयाचे स्वागत केले.
370 कलम स्थायी नव्हते केवळ मताच्या राजकारणासाठी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी व देशातील बहुसंख्य नागरिकांना त्रास देण्यासाठी तसेच भारतीयांना हक्क नव्हे तर पाकिस्तानी नागरिकांना हक्क देणारा 370 कलम रद्द करून बलिदान देणारे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी व अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री अमित शहा यांनी अर्पण करून असंख्य राष्ट्रभक्तांचा इच्छापूर्ती केली होती तो निर्णय योग्य होता व लिहिण्याच्या विरोधात 26 याचिका दाखल करून काँग्रेस पर्जन्य नेत्यांनी कोर्टामध्ये अनेक दाखले दिल्यावर सुद्धा केंद्र सरकारने योग्य भूमिका सादर करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा असलेला करारनामा न्यायालय दाखल करून दूध का दूध पाणी का पाणी केला व न्यायालयाने सरकारच्या निर्णयाचे शिक्कामूर्त केल्यात केल्याची प्रतिपादन करून या निर्णयाचे भाजपा कार्यकर्ते व सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात कलम 370 व 35 A हटवण्याचा निर्णय कश्मीरच्या आगामी पिढ्यांवर सकारात्मक परिणाम करणारा आहे. या ऐतिहासक निर्णयाबद्दल मी आदरणीय मोदीजींचे आभार मानतो. अशा शब्दात आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, किशोर पाटील विजय अग्रवाल अनुप धोत्रे बळीराम सिरस्कार जयंत मसने, मालोकार चंद्रशेखर पांडे गुरुजी प्रभाकरराव मानकर डॉक्टर शंकरराव वाकोडे डॉक्टर अभयजैन, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर वैशाली निकम, संतोष शिवरकर बाळासाहेब आपोतीकर हिरासिंग राठोड यांनी स्वागत केले आहे.
• सुप्रीम कोर्ट ने अनुच्छेद 370 को हटाने के केंद्र सरकार के फैसले को संवैधानिक करार दिया है। कश्मीर के उज्ज्वल भविष्य के लिए यह बहुत महत्वपूर्ण निर्णय है। अशी प्रतिक्रिया सांसद संजय धोत्रेने व्यक्त की.
भारतीय जनता पार्टी की ओर से हम सभी कार्यकर्ता सुप्रीम कोर्ट के इस फैसले का स्वागत करते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में धारा 370 और 35 A हटाने के फैसले का कश्मीर की आने वाली पीढ़ियों पर सकारात्मक प्रभाव पड़ेगा। इस ऐतिहासिक निर्णय के लिए मैं माननीय मोदी जी को धन्यवाद देता हूं। इन शब्द मे विधायक रणधीर सावरकर ने प्रतिक्रिया व्यक्ति की.
0 टिप्पण्या