जीवनामध्ये सत्य अंगीकारकरून अहिंसा राष्ट्रभक्ती चेतना जागृती करावी- आ.सावरकर
अकोला
महात्मा गांधी यांनी सत्य चे महत्त्व सांगून आपल्या जीवनामध्ये सत्याचा अंगी कारकरून अहिंसा राष्ट्रभक्ती चेतना जागृती केली तसेच लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कर्तुत्वाने देशाला अखंड ठेवण्यासाठी आपल्या जीवाची प्राण अर्पण केले आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांचं नावलौकिक आहे अशा महापुरुषांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाने व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा पंधरा वडा स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण साफसफाई कर्तव्य याची भावना चेतना जागृती चळवळ सुरू केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक भाजप कार्यालयात आयोजित महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर मागटे, पाटील हे होते तर अनुप धोत्रे विजय अग्रवाल ,जयंत मसने,विजय अग्रवाल ॲड देवाशिष काकड ,रमेश अलकरी, आम्रपाली उपरवट ,डॉ किशोर मालोकार, वसंत बाचुका,गिरीश जोशी, डॉक्टर अमित कावरे ,पवन महल्ले , वैशाली निकम,सागर शेगोकार, रणजीत खेडकर संतोष पांडे, जानवी डोंगरे दिलीप मिश्रा तुषार भिरड, रमेश परिहार राजेंद्र गिरी संजय जोशी मनीराम टाले, सिद्धार्थ उपरवट ,संतोष डोंगरे, जुनेद , अभिषेक भगत ,केशव हेडा, पंढरी दोरकर, अक्षय जोशी, मोहन पारधी, शुभम चंदन शिवम ठाकूर, चंदू महाजन राजू पेंढारी,तुषारभिरड छाया तोडसाम अंबादास उमाळे चंद्रशेखर पांडे गुरुजी विलास पोटे योगेश ढोरे योगेश पटोकार , गणेश तायडे राजेश्वर वैराळे विजय फुकट किशोर कुचके, राहुल देशमुख अनुप गोसावी मनोज शाहू संदीप गावंडे रमेश करिअर टोनी जयराज नितीन राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या