Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी सुखी तर जग सुखी- आमदार रणधीर सावरकर

शेतकरी सुखी तर जग सुखी- आमदार रणधीर सावरकर



अकोला 
शेतकरी सुखी तर जग सुखी या मंत्राच्या अनुसार सातत्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण करण्यासाठी सातत्याने शासनाकडे लोकशाही मार्गातील विविध आयुध वापर करून प्रामाणिकपणे प्रयत्न करून शेतकरी व्यापारी तसेच समाजातील सर्व घटकाचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाचा वापर करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणारे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साठी ३००० मे.टन युरिया संबंधित मागणी केली होती त्या अनुषंगाने, केंद्र सरकार व राज्य सरकारने तसेच कृषी विभागाने लक्ष देऊन खत युरीया खत उपलब्ध करून दिले आहे.


आज रेल्वेने रँक राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर १२५० मेट्रिक टन पोहोचली आहे, तर उद्या नर्मदा फर्टीलायझर्स ची १२५० मेट्रिक टन युरीया खताची रँक शिवनी रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे,
 आमदार रणधीर भाऊ सावरकर सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सजग पहेरी म्हणून कार्यरत राहतात , केवळ गप्पांचा बाजार न करता तसेच टीका टीपी करण्यापेक्षा कोणाला वाईट म्हणण्यापेक्षा स्टंटबाजी न करता जनतेला लाभ व्हावा यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकार व प्रशासनाकडे रास्त मागणी करून सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा आमदार सावरकरांचा भर असते
 खासदार संजय भाऊ धोत्रे व स्वर्गीय लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या शेतकरी विषय असेल तर विषय असलेली आपुलकी व शेतकऱ्यांसाठी असलेला त्यांचा त्याग यापासून प्रेरणा घेऊन व शेतकरी चळवळीतून मार्गदर्शन घेऊन सातत्याने कार्यरत राहणारे आमदार सावरकर यांच्या सक्रियतेची शेतकऱ्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या