Ticker

6/recent/ticker-posts

सामजिक विषमता दूर करुन बंधुभाव जोपासणे हीच खरी महामानवास आदरांजली_डॉ अशोक ओळंबे,

सामजिक विषमता दूर करुन बंधुभाव जोपासणे हीच खरी महामानवास आदरांजली_डॉ अशोक ओळंबे,


अकोला - महामानव,भारतरत्न,घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्या जयंती निमित्त स्थानिक अशोक वाटिका येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले,कार्यक्रमाचे आयोजन सुनील शिरसाट,प्रभाकर वानखडे यांनी केले होते.यावेळी माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा मूलमंत्र डॉ बाबासाहेब यांनी दिला असून,सामाजिक विषमता नष्ट करून बंधूभाव जोपासणे हीच खरी डॉ बाबासाहेब यांना आदरांजली असल्याचे भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले,अभिवादन कार्यक्रमाला भाजपा सदस्य संजय चौधरी, हरिषभाई लाखानी, दीपक मायी, संदीप देशमुख, श्रीकांत यखंडे, डॉ राजेश वर्धेकर,सुनील कल्ले,हरिहर निमकंडे,प्रदीप लुगडे,सचिन पाटिल,आशुतोष काटे,विजय मोटे,महेश लांजेवार,पवन शेंडे,नागेश वाकोडे, संजयभाऊ यादव, रामाभाऊ वानखडे,भाऊराव साबळे,अक्षय पाटील, नंदू यादव,नौशाद भाई,यांचेसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या