अखेर भारत पाकिस्तान युद्धाला विराम
अकोला
अखेर भारत पाकिस्तान युद्धाला विराम मिळाला असल्याचे नुकतेच अकोला जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. MEAIndia ने घोषणा केली की भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचे काम थेट दोन्ही देशांनी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धाला विराम दिल्याचे आज संध्याकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आले.आज दुपारी पाक डीजीएमओ यांनी फोन कॉल केला त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला आहे. असे अकोला जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या