Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील हल्लाचा अकोल्यात जाहीर निषेध

स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील हल्लाचा अकोल्यात जाहीर निषेध


अकोला इस्कॉन स्वामी चिन्मयानंद यांना बेकायदेशीरपणे अटक करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला याचा जाहीर निषेध व त्यांना ताबडतोब सोडण्यात यावा अशी मागणी श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था च्या वतीने राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु तसेच संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. समाज हित आणि राष्ट्रहित सोबत मानवतेचा कार्य करणाऱ्या स्वामी चिन्मयाने यांच्यावर हमला करून आपली मनोवृत्ती दाखवण्यात आली कट्टरपंथी बंगलादेशी नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर हमला करून त्यांना अटक केली सरकारने त्याचा तथाकथित धर्मनिर्देशवादी का निषेध करत नाही असा सवाल करून प्रत्येक हिंदू बांधवाने राष्ट्रपती आणि संयुक्त राष्ट्राकडे पत्राद्वारे त्यांना मुक्त करण्याची मागणी करावी अमेरिकेसह देशातील 157 देशांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि हिंदू संस्कृतीचं प्रचार प्रसार करणाऱ्या इस्कॉन संस्थेच्या प्रमुखावर या पद्धतीने कारवाई करणे ही धर्मप्रेमी नागरिकांवर हमला असून प्रत्येक राष्ट्र भक्तांनी या संदर्भात निषेध व्यक्त करावा व त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाकडे आराधना सामूहिकपणे करावी असे आव्हान श्री जानकी वल्लभो सरकार धर्मात संस्था संस्थेने सांगितले की इस्कॉन या संस्थेने बांगलादेशच्या निर्मितीच्या काळामध्ये पाकिस्तान मधून आलेल्या विस्तार विस्थापितांना धर्म पेक्षा मानवता धर्म या धर्माचा पालन करून दररोज दोन लाख मुस्लिमांना नागरिकांना गेल्या पन्नास वर्षापासून मुक्त जेवणाची व्यवस्था करत होते अशा संस्थेवर अशा प्रकारचा हल्ला हा मानवताला कलंक असून यापासून बोध घेण्याची गरज आहे व समाजाने सनातन प्रेमी नागरिकाने याविषयी जागृतपणे कार्य करून याविषयी संवेदनशील होऊन त्यांच्या मुक्ततेची मागणी व बंगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदू नरसाहारच्या विरोधात प्रखरपणे विरोध प्रकट करावा अशी विनंती संस्थेने संस्थेचे अध्यक्ष अनिल नंदलाल मानधने, गिरी शजोशी, गिरीराज तिवारी, शंकर पाटील, जयंत कुलकर्णी, हेमंत चौधरी, आधी मी केली.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या