जनता लोकसभेत भाजपाला प्रचंड बहुमताने विजय करणार- आ. चैन सुख संचेती
अकोला- 11 महिने तीन तास रोज देऊन मतदार आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचा काम व आपल्या परिसरातील भाजपा लोकप्रतिनिधींच्या विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने दिलेला कामाचा कार्यक्रमाचा जनतेपर्यंत पोहोचण्याचा काम करून लोकसभा आणि विधानसभा महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी वॉरियस यांनी तसेच बूथ प्रमुख पन्ना प्रमुख समितीचे सदस्य व पदाधिकारी यांनी जबाबदारीने कार्य केल्यास भाजपा विरोधात किती पक्ष एकत्र आले तरी जनता जनार्दन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवूनच मतदार मतदान करून भाजपा महायुतीला लोकसभेत प्रचंड बहुमताने विजय करणार असा विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वैधानिक विदर्भ वैधानिक महामंडळ अध्यक्ष माजी आमदार चैन सुख संचेती यांनी केले. अकोला पश्चिम विधानसभा वारियर्स कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षांनी भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर मागटे पाटील, आमदार वसंत खंडेलवाल,अनुप धोत्रे , कृष्णा शर्मा, विजय अग्रवाल वसंत बाचोका, माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे, अर्चना मसने, आम्रपाली उपरवट रमेश अल्करी, माधव मानकर गणेश अंधारे संदीप गावंडे निलेश निनोरे संतोष पांडे, रमेश करिअर, दिलीप मिश्रा, पवन महल्ले, चंदा शर्मा राहुल देशमुख आधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हनुमान असून कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये यश प्राप्त करत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा अपमान करण्याचा स्पर्धा काँग्रेस राष्ट्रवादीसुले उबाठा सेना, वंचितांना वंचित ठेवणाऱ्या पक्षांमध्ये असून पक्षांमध्ये असून आपल्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर पक्षाच्या धोरणावर सरकारच्या विरोधात अपप्रचार करत आहे यापासून सावध राहून सकारात्मक बाबीचा प्रचार प्रसार करावा ज्यांच्या मनात निगेटिव्ह भावना आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ज्या काम करा जनतेची कामे करा जनता जनार्दन हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या सरकार यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न तुमच्या समस्या व्यक्तिगत तसेच सामाजिक समस्या दूर करण्यासाठी लोकप्रिय संपर्क साधा व संवाद संपर्क आपल्या प्रभागातील आपल्या मंडळातील आपल्या परिसरातील नागरिकांशी ठेवून त्यांना मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याच्या कामाला व केवळ तीन तास पक्षाला ऑक्टोंबर महिन्यापर्यंत द्या लोकसभा विधानसभा नगरपालिका महानगरपालिका मध्ये विजयी करण्यासाठी जनता जनार्दन कटिबद्ध असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी सांगून व्यक्तिगत द्वेष राग सोडून एक मोठ्या साठी उद्देश घेऊनदेशाला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी कशाचा अपमान पक्षाच्या नेत्याचा अपमान सापडला वेळ पडल्यास योग्य वेळी घेतो याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले भाजीपाला टीका टिपणी करणारे भाजपाला शरण आल्याचा इतिहास आहे भाजपाचा ज्यांनी संघर्ष केला त्यांचा भविष्यात काय झालं याचा इतिहास देशाला माहित आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही चेरेवेती चिरेवती प्रमाणे कार्यकर्त्यांनी सतत जनतेच्या अशी संवाद लाभ जोडून काम करावे असे आवाहन किशोर पाटील यांनी केले यावेळी जयंत मसने, विजय अग्रवाल अनुप धोत्रे कृष्णा शर्मा यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमास व संचालन, एडवोकेट आशिष काकड तर प्रास्ताविक सजयगोटफोडे आभार प्रदर्शन रमेश अलकरी यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या