Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी आरक्षण लढाई,बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान

ओबीसी आरक्षण लढाई


अकोला. ओबीसी आरक्षणासाठी लढाई लढणारे तसेच ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज कपात न करणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष अभ्यासू नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाची धुरा घेऊन विदर्भाचा सन्मान केला असून राज राजेश्वर नगरीमध्ये यांचा भव्य दिव्य स्वागत होणारच असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले 20 ऑगस्ट रोजी राजराजेश्वर मध्ये प्रथम आगमन भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत असून या निमित्ताने पूर्वतयाओबीसी आरक्षणासाठी लढाईरी म्हणून भाजपा कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विदर्भाला अध्यक्ष अध्यक्ष पद देऊन महत्त्वाची जबाबदारी पक्षाने दिली असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण अध्यक्ष या नात्याने समाज राजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत राहू पक्षाचा विस्तार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने देश महाशक्तिशाली होण्यासाठी कार्यरत ्व व्हावे अशीही यावेळी विजय अग्रवाल यांनी प्रतिपादन केले. भाजपा मध्ये गेल्या पाच वर्षात अनेक समाजाचे नागरिक , युवाशक्ती , मातृ शक्ती यांचा प्रवेश झाला आहे पक्षाचा पक्षाचा विस्तार होऊन समाजातील सर्वांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे करीत असल्यामुळे सर्व समाजाचे लोक सहभागी होत आहे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात विकास होणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलायावेळी महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल,जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर,महानगर सरचिटणीस संजयजी जिरापुरे,संजयजी गोटफोडे,अक्षयजी गंगाखेडकर,संजयजी गोडा,श्रावण जी इंगळे,जयंतराव मसने,चंदाताई शर्मा, ॲड. देवाशिष काकड,निलेश निनोरे,अमोल गोगे,संतोष पांडे,गणेश अंधारे,राजेंद्र गिरी, आरतीताई घोगलिया,धनंजय धबाले,वैकुठ ढोरे,मिलिंद राऊत,अनिल मुरुमकार,राजेश चौधरी,उज्ज्वल बामणेट,गिरीश जोशी,जस्मितसिंग ओबेरॉय,विवेक भरणे,मोहन पारधी,मनोज वानखडे,रमेश अलकरी,प्रकाश घोगलीया,रणजित खेडकर,सिद्धार्थ वरोटे,तुषार भिरड,सचिन मुदिराज,आशिष धोमणे,नितीन लांडे,अभिमन्यू नळकांडे,अक्षय जोशी आम्रपाली उपरवत विनोदमनवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे 20 ऑगस्ट रोजी राजेश्वर नगरीमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ते बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत आहे या निमित्ताने ते वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणार असून अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देऊन त्यांचे प्रकृतीची विचारपूस करून त्यांची सदिच्छा भेट घेऊन येणार आहे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांचा आगमन होत आहे या निमित्ताने ते खासदार धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे.


बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान :
ठाकरे सरकारनची केवळ घोषणा, भाजप-सेना सरकारची ठोस कृती!
अकोला
गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तातडीने ४७०० कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपचे  अकोला जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर विजय अग्रवाल. यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.   

अडीच वर्षे केवळ घोषणाबाजी करणारे आघाडी सरकार गडगडल्यानंतर सत्तेवर येताच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे शिवसेना-भाजप युती सरकारने जाहीर केले होते. राज्यातील १३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या १४ लाख ५७ हजार कर्ज खात्यांमध्ये सुमारे पाच हजार कोटींचा निधी जमा होणार असून मोठा आर्थिक दिलासा देणारा हा निर्णय विनाविलंब अमलात यावा यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तातडीने त्यासाठी ४७०० कोटींची पुरवणी मागणी मंजूर करून घेऊन सरकारने आपली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली आहे, असे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल म्हणाले.

ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय भाषणातून यासंबंधीचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


१४ लाख शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनातील सुमारे पाच हजार कोटींचा बोजा हलका होणार असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे आ. रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांनी म्हटले आहे. 

सन २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यालादेखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल  आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय गुरुवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.


आशा वर्कर यांना न्याय द्या
अकोला आशा वर्कर यांना न्याय द्या तसेच covid-19 मुळे मृत्यूमुखी झालेल्या अनाथ बालकांना व त्यांच्या कुटुंब पुरुषांना विधवा महिलांना उपजीविकासाठी मिशन वासल्य योजना चा विस्तार करून त्याच्या बैठका घेऊन न्याय द्या अशी मागणी असेच बाल नाट्य कलाकारांना त्यांच्या कलेचा प्रोत्साहन देण्यासाठी समिती नेमून त्यांना अनुदान देण्यात यावा महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येऊन विविध योजना चा लाभ मिळून देण्यात यावा तसेच तृतीयपंथांनाही सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी पावसाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले व आशा वर्कर यांना तसेच कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा तसेच बाल नाट्य कलाकारांच्या समस्या निराकार करण्यात यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात केली यासंदर्भात प्रश्न क्रमांक ४४६१४ अंतर्गत आशा वर्कर यांचा कोविड-19 मधील मानधन चा प्रश्न उपस्थित केला तसेच त्यांना वाढीव मदत 2021 2022 ची तसेच प्रोत्साहन भत्ता पाचशे रुपये तत्कालीन सरकारने जाहीर केला होता परंतु अजून अनेक जिल्ह्यांमध्ये आशा वर्कर यांना व गट प्रवर्तकांना मोबदला अर्ज केला नाही आणि परीक्षण अनिवार्य केल्यामुळे त्यांना मानधन देता येणार नाही असे परिपत्रक काढले आहे तसेच त्यांना शैक्षणिक गुणवंताच्या आधारावर शासकीय सेवेत कायमस्वरूपी समजून घेण्यात बाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणामध्ये कोविड-19 मध्ये आशा वर्कर यांनी मोठ्या प्रमाणात केले तत्कालीन सरकारने 3000 रुपये महिने वाढीव मानधन तसेच पाचशे रुपये प्रोसेस जाहीर केले होते परंतु त्यांना परीक्षेला अन्न देता कामा नये आदेश जारी केले नसल्याचेही सांगितले तसेच राज्यात मशीन वाशिले योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्याचे गाणे लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे यासंदर्भात तालुका पातळीवर नियमित बैठक होत नाही तसेच अनेक प्रश्न असा आमदार सावरकर यांनी प्रश्न उपस्थित ४४७४९ केला तसेच ४४५८० अंतर्गत सुद्धा राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात संदर्भात योजनेचे नियुक्ती करण करण्यात आले नाही तसेच लिंग बद्दल शस्त्रक्रिया हेमोनियल फेरफेकी सारखी उपचाराची तरतूदित ची रक्कम कमी आहे तिथे पण त्यांना लाभ मिळत नाही तसेच वितकीय सुविधा घेणारा रुग्णांची खाजगी रुग्णाल गुण मोठ्या प्रमाणात औषधी व वैद्य तपासणी चाचण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत असल्याचे ही प्रश्न आमदार सावरकर यांनी उपस्थित केला आहे या योजनेचा समावेश पाच लाख रुपये पर्यंत वाढवण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या संदर्भात डॉक्टर तानाजी सावंत यांनी 2002 जुलै 2012 पासून ३४५३३ रवी प्राप्त झालेल्या आहे ३११२७ निवाराकडून झाला आहे महात्मा ज्योतिबा फुले लाभार्थ्यांची संख्या 971 म्हणून उपचाराची९९६ करण्यात आली असून दीड लाख पर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो मूत्रपिंड प्रथम मिळवण्यासाठी अडीच लाख रुपयाचा लाभ घेणारा लाभार्थ्यांची जरी जर आयुष्यमान भारत काळ असेल तर बाराशे नऊ उपचारासाठी एकूण पाच लाख रुपयाचा लाभ मिळू शकतो एकत्रित पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नव्या सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात याचा लाभ घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आमदाररणधीर सावरकर यांनी विविध प्रश्नावर आपली अभ्यासू वृत्तीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रश्न सभागृहात उपस्थित केले तसेच सबका साथ सबका विकास सबका प्रयास प्रयासाने विश्वासाने वाटचाल करून सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी विधिमंडळातील महत्त्वपूर्ण विविध आयुध वापर त्यांनी केला तसेच अकोला विमानतळासाठी विशेष निधी देण्याची मागणी करून विमानतळाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे तसेच अकोला शहरातील विविध रस्त्यांसाठी व ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे रस्ते संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी त्यांनी केली आहे
 

आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये 
अकोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये 20 ऑगस्ट शनिवार रोजी येत असून त्यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी भाजपा तर्फे सुरू आहे भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारिप बहुजन महासंघात माजी जिल्हाध्यक्ष बळीराम सिरस्कार आपल्या हजारो समर्थकांसह 20 ऑगस्ट रोजी इस तारीख मोठी उमरी येथील डॉक्टर सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय मैदानात भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे खासदार संजय भाऊ धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशकरी त आहे यावेळी आमदार सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात अर्चना मसने शंकरराव वाकोडे अंबादास उबाळे रमन जैन अमोल साबळे माधव मानकर महेंद्र पेजावार श्रीकृष्ण मोरे खडे, अशोक गावंडे महेंद्र गोयंका भूषण कोकाटे रितेश सबाजकर राजू काकड एडवोकेट देवाशिष काकड संतोष पांडे राजेंद्र गिरी अमोल गोगे निलेशनीनोरे गणेश अंधारे सचिन देशमुख उमेश गुजर कुसुंबा चंदा शर्मा योगिता पावसाळे डॉक्टर विनोद बोर्डे संजय जीरापुरे, संजय गोडा संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर सचिन कोकाटे राजेश बेले जयंत मसने , रमेश आप्पा खोबरे केशव ताथोड आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न असून अकोला महानगरामध्ये दहा ठिकाणी प्रदेशा अध्यक्षांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे शिवनी शिवार राधाकिसन टॉकीज नेहरू पार्क सिविल लाईन चौक रतनलाल प्लांट चौक जठार पेठ चौक आखाडा उमरी या भागात ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते महिला आघाडी तसेच नगरसेवक विविध कार्यकर्ते स्वागत करणार आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 20 रोजी ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आगमन होत असून तसेच सकल तेली समाजाच्या वतीने सुद्धा त्यांचा स्वागत समारोह स्थानिक डाबकी रोड येथील नाना मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे तसेच आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा ते भेट देणार आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थिती हजारो कार्यकर्ते उमरी येथे साडेअकरा वाजता सहभागी होणार आहे तरी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या