भारतीय खाद्य निगम संस्थेने केंद्र जिल्हा सुरू करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा - आ.रणधीर सावरकर
अकोला
शेतकऱ्यांचे चना हरभरा खरेदी केंद्राची संख्या जिल्ह्यात ्वरित वाढवण्यात यावी अन्यथा राज्य शासन व संबंधित यंत्रणेविरुद्ध आंदोलन करण्यात येईल बळीराजा शेतकर्यांना त्रास देता कामा नये शेतकऱ्यांचा माल बाजारपेठ मध्ये येतात वेगवेगळी कारणे काय येतात असा सवाल अकोला जिल्हा भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करून का खरेदी करण्यात येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करून येत्या चार दिवसात जिल्ह्यात भारतीय खाद्य निगम या संस्थेने केंद्र जिल्हा सुरू करावे अन्यथा जर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा काम करत असताना झारीतील शुक्राचार्य तसेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून यंत्रणा सुरू करण्यात येते परंतु अकोला जिल्ह्यात नाफेडच्या ऐवजी नवीन भारतीय खाद्य निगम कंपनीला राज्य सरकारने खरेदी करण्यासाठी परवानगी दिली अकोला जिल्ह्यात अकोला आणि पारस या दोनच सेंटरवर खरेदी सुरू असून अटी-शर्ती टाकून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चना हरभरा उत्पादन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण तयारी राज्य शासनाच्या वतीने का करण्यात येत नाही असा सवाल अकोला जिल्हा भाजपा आमदार सावरकर यांनी करून सर्वसामान्य शेतकरी सध्या शेती चाक पिकावर लग्नसराई व वेगवेगळे कार्यक्रम सुवास सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकाला दाम मिळण्यासाठी शासनाने संपूर्ण व्यवस्था करायला हवी परंतु गोडाऊन किंवा वेगवेगळी कारणे सांगून मनुष्यबळ कमी हे सगळे कारण सांगून शेतकऱ्यांचा माळ दलाल तथाकथित व्यापाऱ्यांच्या चावडी मध्ये शेतकरी सापडावा अशा दृष्टीने व्यूहरचना करण्यात येत आहे असा संशय निर्माण होत असून अकोला जिल्ह्यात अकोट बाळापूर पातूर बार्शीटाकळी मुर्तिजापूर तसेच अकोला जिल्ह्यातील मोठे गावांमध्ये खरेदी सुरू करण्यात येत नाही हा भेदभाव का असा सवाल आमदार सावरकर यांनी करून शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करू असेही आमदार सावरकर यांनी सांगून शेतकऱ्यांना पर्यंत शेतकऱ्यांना कोणती जाणार नाही याकडे आपण कटाक्षाने लक्ष देऊ छोट्या शेतकऱ्यांना हा त्रास देण्याचा प्रकार संबंधित यंत्रणा न करता हरभरा त्वरित सुरू करावे अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे
0 टिप्पण्या