अध्यात्म शिवाय जीवनाला पर्याय नाही- आचार्य वेरुळकर गुरुजी
विश्व स्नेह फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किर्तन विद्यालयाचे उद्घाटन....
अकोला प्रतिनिधी- संदीप देशमुख
स्थानिक जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड कौलखेड येथे शनिवारी नुकतेच संत विचारांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक प्रवचन हरिनाम कीर्तन भजनाची आवड निर्माण करण्यासाठी अध्यात्म जीवनाला कलाटणी देणारा एक अविभाज्य अंग आहे असे प्रतिपाद न आचार्य वेरूळकर गुरुजींनी बोलताना केले विश्वस्नेह फाउंडेशनचा हा नवीन उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किर्तन विद्यालयहे अध्यात्मिकतेचा जोड देणारे ठरणार असे मत मान्यवरांनी व्यक्त के ले ह भ प बळीराम महाराज दोन कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन बोते गुरुजी लक्ष्मण रावजी गमे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ सचिन पवार डॉ. गजानन नारे डॉ.रामेश्वर भिसे डॉ.राजू बोरकर अविनाश देशमुख गोपाल राऊत संदीप महाराज गिरे विजय माने संजू शर्मा गोंदिया वाले विश्व स्नेह फाउंडेशन संस्थापक चे ह भ प प्रशांत महाराज ठाकरे आदींची विचारपीठावर उपस्थित होती.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित जोशी यांनी तर स्वप्नील इंगोले आभार यांनी केले. रामरावजी पाठखेडे विश्वास कुरवाडे रोशन गावंडे विकास जाधव आदींनी अथक परिसर घेतले.. स्नेहांकित प्रशांत महाराज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे माहिती कळविली आहे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या