वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
व्याळा येथील विद्यार्थी वेळेवर बस स्थानकावर बस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे आणि अशा मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व्याळा बस स्थानकावर बस थांबत नसल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना बस थांबविण्यासाठी केली विद्यार्थ्यांनी विनंती विद्यार्थी नावे मयूरी खोडे, वैष्णवी खोडे, वैष्णवी बोराखडे, घनश्याम पागधूने, अस्मिता पुंडे, जीवन पागधुने,यश बोराखडे, जीवन पातोंड,गोलू दामोदर, उज्ज्वल पातोंड, वेदांत इंगळे, दर्शन ढोणे, प्रथमेश पुंडे,ऋतिक पाचपोर, आकाश वझीरे आदी विद्यार्थी यांनी विनंती केली आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या