लोकतंत्र सेनानी त्यांच्या त्यागाचा राज्य शासनाकडे मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रयत्न करू- आ. रणधीर सावरकर
अकोला- लोकशाही बचावासाठी आणीबाणीच्या काळामध्ये कोणत्याही संकटाचा विचार न करता सत्याग्रह केला मराठी कारण वास सुद्धा भोगावे लागला. परंतु संविधान बचावासाठी व काँग्रेसच्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या पक्षांच्या विरोधात लढा देणारे लोकशाही लोकतंत्र सत्याग्रही सेनानी यांचा सन्मान करणे ही काळाची गरज असून महायुती सरकारने त्यांच्या तागाचा विचार करून योजना सुरू केल्या त्याला विस्तार करण्यासाठी राज्य शासनाकडे मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रयत्न करू, असे अभिवचन प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. स्थानिक अग्रेसन भवन येथे लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र प्रदेश विभागीय अमरावती विभागीय बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन उमेकर हे होते तर खासदार अनुप धोत्रे किशोर पाटील विजय अग्रवाल रघुनाथ दीक्षित विश्वासराव कुलकर्णी रामेश्वर गोराडे शंकरराव कोकास, गजानन नळकांडे बाबा पाठक माधवराव मानकर, अरुण भिसे मंचावर विराजमान होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नानाजी देशमुख जयप्रकाश नारायण भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी लोकतंत्र सेनानी संघ च्या वतीने खासदार अनुप धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्वासराव कुलकर्णी लोकतंत्र सेनानी यांनी कोणताही विचार न करता कठीण समय आपलं सर्वस्व अर्पण करून कार्य केलं त्यांच्या त्यागाचा सन्मान महायुती सरकारने केला आहे परंतु मध्यप्रदेशच्या धर्तीवर करण्यात यावा अशी मागणी केली आणि याला पाठबळ द्यावा अशी हे करून आगामी निवडणुकीमध्ये स्वातंत्र सेनानी यांचा सन्मान करणारा सरकार व संविधानाच्या रक्षण करणारा लोकशाही बचाव असणारा भारतीय जनता पक्षाचा सरकार महायुतीचे सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करू असे अभिवचन दिले यावेळी अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा वर्धा येथील तीनशेच्या वर लोकतंत्र सेनानी संघ चे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात मधुसूदन जी उमेकर यांनी सरकारचे अभिनंदन करून राज्य शासनाने योग्य तो भेदभाव न करता सर्वांना न्याय देणारी भूमिका घ्यावी अशी मागणी घेतली केली यावेळी आमदार रणधीर सावरकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धोत्रे यांनी लोकतंत्र वाचवण्यासाठी तुळशीपत्र ठेवून संघर्ष करणारे जेष्ठ मार्गदर्शनाच्या संघर्षामुळे त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आज सत्तेवर आहे त्यांचा त्याग बलिदान त्यांची मेहनत हे आमचे बळ असून त्यांच्या समस्या निराकरण करण्याची जबाबदारी आमची असल्याची सांगून लोकतंत्र सेनानी संघ हा समाजदर्शक कार्य करणारा वेगवेगळ्या कार्यामध्ये सहभागी होणारा संघ असल्याचे सांगून सर्व पदाधिकाऱ्यांना नमन केले कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर प्रास्ताविक गजानन नळकांडे यांनी केले यावेळी मधुसूदन उमेकर रघुनाथ दीक्षित विश्वासराव कुलकर्णी रामेश्वर गोराडे शंकरराव कोकास यांचे समोरचीत भाषणे झाली. यावेळी लोकतंत्र सेनानी संघ च्या कार्यकर्त्यांना सुद्धा ज्यांचं निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0 टिप्पण्या