बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम
अकोला- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशभरातील मातृ शक्ती सक्रिय झाली असून पूर्वोत्तर दक्षिण पश्चिम उत्तर मध्य संपूर्ण देशात रेकॉर्ड ब्रेक भारतीय जनता पक्षाला 2024 मध्ये लोकसभेत बहुमत मिळणार असून भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने आपला योगदान सक्रिय राहण्यासाठी जनतेची व मातृ शक्तीशी नाद जोडावी अकोला भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला आघाडीने शहरातील सहा भागात वाचन शक्तींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 257 योजना आमची माहिती रांगोळीच्या प्रत्यक्ष काढण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी शहरातील 25 हजार परिवारांची संपर्क साधून जवळपास हजार स्पर्धकांच्या माध्यमातून जनजागृती व विविध पुरस्कार देऊन प्रमाणपत्र देऊन गौरवांकित करण्याचा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.
अकोला भाजपा महिला आघाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या स्थानिक स्वर्गीय नामदेवराव पोहरे मराठा मंडळ येथे पूर्व मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंदाताई शर्मा हे होत्या. सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर, पुष्पाताई खंडेलवाल, सुमन ताई गावंडे अर्चनाताई शर्मा अर्चनाताई मसने, सुनिता ताई अग्रवाल सीमाताई मागटे पाटील, संयोजिका निकिताताई देशमुख रश्मी कायंदे, आधी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर रमाबाई आंबेडकर राजमाता सिंधिया सुषमा स्वराज प्रमिलाताई टोपले, सुमतीबाई सुकळीकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले 3001, 2001, 1001, बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे 19 डिसेंबर रोजी दक्षिण मंडळ 20 डिसेंबर रोजी पश्चिम मंडळ 21 डिसेंबर मध्ये मंडळ 22 डिसेंबर पश्चिम दक्षिण मंडळ 23 डिसेंबर उत्तर मंडळ 24 डिसेंबर पूर्व मंडळ येथे रांगोळी स्पर्धा ची पाहणी करून परीक्षक वतीने विजयदांचे नावे घोषित करण्यात येणार आहे यावेळी सौभाग्यवती धोत्रे यांनी भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांना सन्मान स्वाभिमान तसेच प्रत्येकाला सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून विकसित भारत स्वालंब भारत सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्यात मातृ शक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असून देशाच्या राष्ट्रपतीपदावर भारतीय जनता पक्षाने आदिवासी महिलांना संधी देऊ समाजातील वंचित पिढीतला सन्मान देण्याचा काम केला आहे सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर 2014 पासून बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा मुळे बालिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही सरकारच्या योजनेचा प्रचाराचा व जनतेचा सहभाग मोदी यांनी गॅरेंटी म्हणजे विकास व त्यांच्या शब्दाला मान हीच गॅरंटी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मंडळ अध्यक्ष नगरसेविका व विविध पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या