विरोधक विशिष्ट वर्गाकडून सुपारी घेण्यासारखं करीत आहेत कृत्य - विजय अग्रवाल
अकोला
भाजप द्वेषाने तसेच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारच्या लोकप्रिय कार्यक्रमामुळे जनतेचा विश्वास भाजप महायुतीवर वाढत असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणारे सर्व गोष्टींनी हतबल झालेले भाजपाविरोधक सर्वसामान्य नागरिकांना व पीडित वंचितांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवण्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिराला बदनाम करण्याचा व गाळबोट लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी आरोग्य शिबिरात जनतेची उपस्थिती मानवता सेवा डॉक्टरांचीएका छताखाली सर्व सुविधा गरजू रुग्णांना शेवटपर्यंत उपचार करण्याची हमी यामुळे विशिष्ट वर्गाकडून सुपारी घेण्यासारखं कृत्य भाजप विरोधक करीत असल्याचा आरोप भाजपा अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल यांनी केला.
सत्तेत असलेले सत्तेत असताना वंचितांचा हक्क व त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार मंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वंचित पिढीसाठी योजना सुरू करून महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची देशातला पहिला राज्य आहे जनतेसाठी सातत्याने गतिशील काम करणारा सरकार असल्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने देशाला सुजलाम सुफलाम बनवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला वैभवशाली बनवणारे पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली देशातील आदिवासी दलित मागासवर्गीय वंचित पीडित समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आरोग्यसेवा चांगल्या मिळून देण्याचे काम करत असतं होत असताना केवळ द्वेष बुद्धी न ठेवता ठेवता सामाजिक कर्तव्य म्हणून मानवताचे कार्य जात पात धर्म पक्षभेद विसरून चांगल्या कामाला साथ देत नसाल तरी विरोध करून दिशा सर्वसामान्य वंचितांची दिशाभूल करण्याचे काम शुल्लक राजकारणासाठी कृपा करून करू नका जिल्ह्याच्या इतिहासात 2018 नंतर महाआरोग्य शिबिर होत असून या शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा द्वेष बुद्धीने हतबल राजकीय नेते यांच्या अपप्रचाराला बळी न पडता सातत्याने आरोग्य शिबिरात सर्व जाती धर्म चे नागरिकांची उपस्थिती हे भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून जबाबदारीने प्रशासनाला सहकार्य करून वंचित पिढीताना मताचा राजकारण न करता न्याय मिळवून देण्याचं काम केली आहे याचा गर्व व अभिमान असून चांगल्या कामाला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी एकात्मता मानवतावाद या मंत्राचा अंगीकार करून सातत्याने राजकारणामध्ये समाजकारण करीत असल्याचा अगरवाल यांनी सांगून जिल्ह्यातील नागरिकांचे पुन्हा अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या