अधिकमासाच्या पावनपर्शावर बालाजी मंदिरात पूजा अर्चना
अकोला
जगाच्या पाठीशी हिंदू धर्म एकमेव आहे तो सर्वांच्या कल्याणाची कल्पना करून सर्वांसाठी आपल्या कमाईतून बचत करून दान पुण्य वेगवेगळे पालन पोषण सोबत मानवतेचे कार्य करीत असल्यामुळे सनातन धर्मावर अनेक संकट आल्यावर सुद्धा अविरतपणे मातृ शक्ती ने हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षणाचे काम केले आहे अधिक मास मध्ये पुरुषोत्तम विष्णूची आराधना केल्यास श्रुती चे महत्व सनातन धर्मात सांगितले आहे.
त्यामुळे श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था तर्फे आज विष्णुसहस्त्रनाम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप व विशेष पूजा अर्चना अधिकमासाच्या पावनपर्शावर मंगळवारच्या दिवशी सारंग देव बालाजी व वाशीम येथील बालाजी मंदिरात नंदलाल मानधने व अनिल कविता मानधने, योगेश सारडा, गिरीराज शीला तिवारी, अनुपमा, श्रीधर तिवारी, सुनिता गिरीश जोशी, द्वारकादास बियाणी, हिम्मत मोहिनी चौधरी पवनी हरीश चौधरी, द्वारकादास मोहता, शोभा गणपत चौधरी, शंकर राठी, अपेक्षा मानधने, साक्षी मानधने, संजय संध्या गावंडे, उमेश भुसारी सोनल अग्रवाल दुर्गा पाटील, विष्णू चौधरी, योगेश इंगळे, गणेश यादव आधी भक्तांनी सक्रिय भाग घेतला यावेळी वेट पाठीत ब्राह्मण दीपक जोशी व देव बंधू यांनी पूजा अर्चना केली. पहाटे पाच वाजता पासून तीन वाजता पर्यंत प्रार्थना करण्यात आली. नामस्मरण नामस्मरण तसेच पुरणपोळी लाडू याची नैवेद्य लावून विशेष पूजा अर्चना करण्यात आली व सर्वांचा कल्याण होऊन विश्व कल्याण सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती पथावर जाऊन महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली. जानकी वल्लभो सरकार धर्मात संस्था सातत्याने धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून समाजसेवा सोबत मानवतेचे कार्य करून धर्म संस्कृती कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलत आहे
0 टिप्पण्या