Ticker

6/recent/ticker-posts

भोल्या भक्तान्नाच भगवंत भेटतो - पंडित कृष्णाजी दुबे

भोल्या भक्तान्नाच भगवंत भेटतो - पंडित कृष्णाजी दुबे 


अकोल्यात पंडित कृष्णाजी दुबे यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्‌ भागवत कथा ज्ञानयज्ञ चवथा दिवस



अकोला मानव जीवनभर केवल पाप करित असतो मात्र चुकीने एखादे वेळी भगवंताचे नामस्मरण होते आणि त्याचे हे एक पुण्य जीवनभरचे सरस ठरते त्यामुळे संपूर्ण जीवन स्वार्थने निघुन जाते प्रत्येकक्षणी त्याला आपलेच हे राहले ते राहले असे करत करत त्याला भगवंत आठवत नाही मात्र मांनवी जीवनाच्या अंतिम समयी तरी भगवंताचे चिंतन करा त्याचे पुण्य मिळते आणि वर गेल्यावर पाप पुण्याचे मोजमाप केले जाते त्यावेळी एक पुण्य सर्व पापांपेक्षा भारी ठर ते असे आज पंडित.कृष्णाजी दुबे महाराजांनी भागवत कथेचे चवथ्या दिवशीचे पुष्य गुंफताना संगीतले.
यावेळी त्यांनी भोळ्या भाबड्या भक्तांना देव दर्शन कसे होते हे उदाहरण देताना सांगितले की, भोळ्या भाबड्या भक्ताच्या पुण्याचे फळ काय आहे हे जा णून घेतांना एकाच वेळी वेगवेग ळ्या देवांचे दर्शन होते हे सांगितले मनुष्य जीवनात चांगले कर्म करतात त्यांना नेहमीच चांगले फळ मिळते आणि जे वाईट कर्म करतात त्यांना कर्म केल्यावर त्यांच्या कर्माचे फळही वाईट मिळते. या जन्मातील सत्कर्म कृतीची गती निर्माण होते. सत्कर्म करणारा माणसाला फळ चंगली असेही सांगितले अकोल्याचे आराध्य श्री राजराजेश्वर मंदिरात भागवत बाळकथा व्यास पंडित कृष्णाजी दुबे यांच्या मधुर वाणीतून रविवार 4 जून ते 10 जून या कालात भागवत कथा महायज्ञ शुरू आहे . आज कथेच्या चवथ्या दिवशी झांकी सादर करण्यात आली पंडित कृष्णाजी दुबे यांनी श्री राधेकृष्णा सेवा समिती, म्हैसपूर व साबळे परिवार किल्ला चौक अकोला यांच्या वतीने आयोजित भागवतकथा ज्ञानयजचे मुख्य यजमान म्हणून विजय सुगंधचंद्र साबळे व सौ. वंदना विजय साबळे हे असून . या कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राधेकृष्णा सेवा समिती, म्हैसपूर व साबळे परिवार किल्ला चौक अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. बाल कथाव्यास पं. श्री कृष्णाजी दुबे महाराज यांनी राधाकृष्ण सेवा समितीच्या वतीने 108 जोडप्यांच्या सामुहिक विवाह आणि त्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी 2 लाख रुपये देण्या चा संकल्प केला असल्याचेही सांगितले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या