संभाजीनगर दगडफेक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई ची माणी- आ. सावरकर
अकोला
हावडा पश्चिम बंगाल येथे तसेच बिहार संभाजीनगर येथे श्रीराम रामनवमी शोभा यात्रेवर असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून भावना दुखण्याचा जो प्रकार केला तो निंदनीय असून त्यांच्यावर कठोर कारवाई दोषींवर कडू कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
कलकत्ता प्रकरणी देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी दखल घेऊन ताबडतोब राज्यपाल तसेच गृह मंत्रालय त्या भागातील अधिकाऱ्यांना निर्देश देऊन दोशींवर कडक कारवाई सुरू केली आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून निर्दोष व्यक्तींवर व गाड्यांची तोडफोड प्रकार सुरू आहे राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर प्रकरणी दखल घेऊन ताबडतोब जोशींवर कारवाई केली आहे परंतु असे प्रकार भविष्यात घडणार नाही यासंदर्भात सुद्धा महाराष्ट्र सरकार दखल घेणार आहे राम भक्तांवर अन्याय सहन केल्या जाणार नाही असा इशारा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी दिला.
0 टिप्पण्या