मातृ शक्तींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा- सौभाग्यवती चित्राताई वाघ
मातृ शक्ती यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची गय केले जाणार नाही त्यांना पाठीशी घालणाऱ्या विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार कारवाई करणार व मातृशक्तीच्या पाठीशी भाजपा महिला आघाडी खंबीरपणे उभी असल्याची सांगून महिला पदाधिकाऱ्यांनी मातृ शक्तींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा असे आवाहन भाजपा प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष सौभाग्यवती चित्राताई वाध यांनी केले.
अकोला ग्रामीण व महानगर महिला आघाडी तर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुसुम भगत हे होत्या. प्रदेश भाजपा सरचिटणीस व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल मंजुषा ताईसावरकर, अर्चनाताई मसने अर्चना शर्मा चंदा शर्मा रश्मी कायंदे चंदा ठाकूर पिंपळे पुष्पाताई खंडेलवाल रश्मी ताई जाधव, किशोर पाटील माधव मानकर रमेश आप्पा खोबरे संजय जीरापुरे संजय गोडा केशव ताथोड, संजय गोटफोडे, संगीता जाधव, जयश्री फुंडकर योगिता पावसाळे, मोनीका गावंडे, गीतांजली शेगोकार, वैशाली शेळके साधना ठाकरे साधना येवले शकुंतला जाधव वैशाली निकम, पुष्पा रत्नपारखी, वैशाली देवकाते, संगीता नानोटी, लता साबळे, संगीता सुरंगे आदी विराजमान होते.
समाजाला दिशादर्शकाचे कार्य मातृशक्ती करत असते त्यामुळे प्राचीन संस्कृतीमध्ये वापरू शकतील महत्त्वपूर्ण स्थान असून समाज व राष्ट्र निर्माण व परिवाराच्या विकासात विकासात परिवाराच्या विकासात मातृ शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते त्यामुळे संस्कृतीमध्ये मातृशक्ती पूजनी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेत मातृ शक्तींची महत्त्वपूर्ण योगदान असून देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्य देशाच्या प्रगतीमध्ये वाचू शकतील चे प्रतीक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे भारतीय जनता पक्ष शक्तींचा सन्मान करीत असल्याची असून संघटनेचा विस्तार करण्यात व 51 टक्के पेक्षा जास्त मतं मिळवण्यात मातृ शक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असल्यास प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी केले.
समाजातील पीडित वंचित महिलांच्या पाठीशी मातृ शक्तीने खंबीरपणे उभे राहावे अन्याय अत्याचाराच्या विरोधात सदैव आपल्या पदाचा वापर करून समाजात योग्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी मातृशक्तीने कार्यरत व्हावे तसेच पक्ष संघटनेचा विस्तार करून आपल्या सामाजिक कामाने समाजातील सर्व घटकांना भाजपाशी जोडण्याचे काम करावे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष असून मातृ शक्तीकडे महत्त्वाची जबाबदारी असो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचार च्या जबाब देण्यासाठी घरघर संपर्क साधून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान द्या असे आव्हान सुद्धा यावेळी चित्राताई वाघ यांनी केले यावेळी त्यांनी अनेक प्रसंग अनेक घटनेचा वर्णन सांगून आपण 24 तास महिलांच्या प्रश्नासाठी उपलब्ध असल्याची याप्रसंगी सांगितले.विजय अग्रवाल यांनी सुद्धा समोरचीत भाषणे झाली रश्मी जाधव यांनी सुद्धा आपल्या भाषणातून मार्गदर्शनक केले. संचलन रश्मी कायंदे कुसुम भगत प्रास्ताविक आभार प्रदर्शन चंदाताई शर्मा यांनी केले यावेळी रमाबाईआंबेडकर जिजाऊ शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर, राजमाता सिंधिया सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. व मातृ शक्तींनी पुष्पवृष्टीने तसेच आशिष वाजीने स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने मातृ शक्ती भाजप कार्यालयात उपस्थित होत्या
0 टिप्पण्या