Ticker

6/recent/ticker-posts

राज ठाकरे यांनी देशाची शांती भंग केल्यामुळे त्यांच्यावर नियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी

राज ठाकरे यांनी देशाची शांती भंग केल्यामुळे त्यांच्यावर नियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी



महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष राज ठाकरे यानी मस्जीद वरचे लाऊड स्पीकर बंद करुण अजान वर बंदी घालण्याची मागणी धरुण जे काही बेकायदेशीर व देखुन घेण्याची धमकी देवुन दंगा भडकविण्याचे कार्य करीत आहे. आणि हिंदु मुस्लीमांचे भांडण करुन देशातील शांतता भंग करण्याचे षडयंत्र रचत आहे. अशा समाज कंठका विरुद्ध भारतीय कायदा प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुण देशातील शांतता कायम ठेवण्यात यावी अशी विनंती न्याय सुरक्षा समिती अकोला चे अध्यक्ष शेख हकीम यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी अब्बास खान हाजी अजिज खान, दिनकर रनबावळे, शेख तस्लीम शेख गणी. मुजमिल शाह, शेख अमिन शेख हमिद उपस्थीत होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या