ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला अपयश
अकोला
ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आले असून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार ओबीसी सरकारच्याविरोधात असून ओबीसी आयोगासाठी बसण्याची ही व्यवस्था केली नाही कोणतीही सुविधा न देता ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात हालचाली करत नाही. ओबीसी समाजाच्या नावावर राजकारण करून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे नेते केवळ केंद्र सरकार व मोदी सरकार तसेच देशाचे ओबीसी पंतप्रधानाच्या विरोधात जाणून बुजून अपप्रचार करून केवळ स्वार्थ साधत आहे या विरोधात भारतीय जनता पक्षाने ओबीसी जागर यात्रा आज अकोट नगरीत सुरू करून 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात ओबीसी समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे असून ओबीसी समाजाने भाजपाच्या पाठीशी उभे राहावे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटेखासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने हरिनारायण माकोडे मोनिकाताई गावडे जयश्री फुंडकर रवी गावंडे जयंत मसने यांच्या नेतृत्वात जनसंपर्क साधणारं व चलतेस आशिर्वाद घेणार असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी केले. आज त्यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला
यावेळी, हरीनारायन माकोडे,माधवराव मानकर,कनक कोटक,राजेश नागमते,अशोकराव गांवडे,कुसुम भगत ,दिलीप सागळे,अभिमन्यू नळकाडे,विलास बोडखे,मायाताई धुळे,सिधूताई गडम,चंचल पितांबरवाले,शोभा बोडखे,मायाताई जावरकर,मंगेश चिखले,सागर बोराळे,अनिरुद्ध देशपांडे, योगेश नाठे,मंगेश पटके,जयदेवराव साबळे,संतोष झुनझुनवाला,राजेश चंदन,हरीष टावरी,विवेक धुळे,मधुकरराव बोडखे,प्रवीन डिक्कर आदी उपस्थित होते.22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर जिल्ह्यात ओबीसी जा ग र ण यात्रानागपूर येथून देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा झेंडा दाखवलेली यात्रा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही यात्रा अकोला जिल्ह्यात आज दाखल झाली 22 नोव्हेंबर रोजी अकोट तेल्हारा तेवीस-चोवीस नंबर अकोला शहर 25 नोव्हेंबर रोजी अकोला तालुका 26 नोव्हेंबर मूर्तिजापूर बार्शीटाकळी 27 तारीख पातुर पातुर बाळापुर तालुक्यातही जागर यात्रा फिरणार आहे 28 तारखे पासून बुलढाणा जिल्ह्यात ही यात्रा जग संवाद साधणार आहे. रवी गावंडे,दिलीप सांगळे अशोक गावंडे सागर बोराडे रामदास नवघरे गजानन उंबरकर महेंद्र गोयनका लखन राजनकर अंकित पंचबुद्धे राहुल झापर्डे अंबादास उमाळे जयंत म्हसणे रामेश्वर वानखडे पंकज वडेवाले संजय तिकांडे राहुल इंगळे योगेश गोतमारे श्रीकांत इंगळे महादेव काकड रमेश वाघमारे विठ्ठल वाघ अशोक राठोड सुनील ठाकरे भूषण कोकाटे रितेश गुप्ता आकाश हजारे मनोज पारस्कर रमण जैन राजू उगले गजानन बलक सचिन भैया अमोल साबळे महेंद्र पेजावर विजय फुकट यात्रा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून 13000 परिवाराची संवाद साधण्यात येणार आहे
0 टिप्पण्या