डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांचे दुखद निधनाने समाजाला फार मोठी हानी- धर्माचार्य अनिल मानधने
अकोला मातृ शक्तीच्या कल्याणासाठी कार्यरत शैक्षणिक आरोग्य धार्मिक अध्यात्म सोबत सबलीकरण साठी प्रयत्न करणाऱ्या तसेच वृंदावन महत्व नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी प्रेम मंदिर सारख्या मंदिराचा नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांच्या दुखद निधन हे समाजाला आणि सनातन धर्माला दुखद असून फार मोठी हानी वृंदावन नवे तर सनातन धर्माची झाली आहे अशा शब्दात धर्माचार्य अनिल मानधने यांनी डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते स्थानिक मोठे राम मंदिर टिळक रोड येथे श्रीराम हरिहर संस्था व श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था ंच्या वतीने श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. ७४ वर्षीय डॉक्टर विशाखा त्रिपाठी आजीवन त्यांनी समाजासाठी कार्य केले असलेले सिंगापूर येथे सेवा प्रदान करणारे वृंदावन मध्ये रुग्णालय तसेच महिला ंना साठी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या दर्शनासाठी भक्तांना तसेच संत महात्म्यांची सेवा करणाऱ्या मानगड आणि प्रेम मंदिर या मंदिराचे अध्यक्ष आपल्या बहीण कृष्णा व श्यामा सोबत जात असताना वृंदावन विमानतळावर जात असताना अपघाती निधनाने त्यांची प्राणवायू ज्योत विझली. धर्म आणि राष्ट्र निर्माण मध्ये कार्य करणारे पाचवे जगतगुरु कृपालु महाराज यांच्या त्या कन्या होत्या त्यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे त्यांना अकोले करांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये प्राध्यापक सत्यनारायण बाहेती, आशा गोयंका सतीश गोयंका झुंजून वाला गिरीराज तिवारी दुर्गा जोशी गिरीशजोशी, पुष्पा वानखडे, रेखा नालट जनक जोशी अजय जोशी चंद्रशेखर खडसे शंकर गावंडे माधव जाधव, अजय गुल्हाने संजय अग्रवाल संतोष गुजर, सुमित्रा निखाडे भजन सम्राट राधेश्याम शर्मा, प्रेमात प्रेमा छान गाणी, गोवर्धन छान गाणी, पंडित जनक जोशी, देवी पाटील, जयंत कुलकर्णी, हेमंत चौधरी हरीश चौधरी, राम खरात, ऋषिकेश राठोड, अमोल शिंगाडे सुनील गायबोले मनोहर चाकोते अनिल गासे रामकृष्ण सोनवणे सुलभाताई जोशी संतोष शुक्ला संजय तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते
0 टिप्पण्या