"बटेंगे तो कटेंगे" धोरण घेऊन कामाला लागा - सहकार मंत्री विश्वास सारंग
अकोला काँग्रेस आणि महाविकास आघाडी मतजिहाद च्या भरोशावर महाराष्ट्रातील बहुसंखांचे मतांची विभाजन करून सत्तेवर येण्याच्या दृष्टीने तसेच कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्राला कंगाल करण्याच्या निर्धाराने कार्य करीत असून महायुती महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा कल्याण करण्याच्या व देशामध्ये एक नंबरचा आर्थिक सामाजिक भौगोलिक महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात 288 ठिकाणी विजया संकल्प घेऊन कार्याला लागा तसेच महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा राज्य असून संत महात्मा तसेच सामाजिक समरसतेचा महाराष्ट्रातून बाबासाहेब आंबेडकर,अहिल्यादेवी, झाशीची राणी ज्योतिबा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, तात्या टोपे, लोकमान्य तिलक, यांची भूमी असून विठोबा तुळजाभवानी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर यांची भूमी वारकरी संप्रदाय सोबत सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही भूमी दिशादर्शक असल्यामुळे २० नोव्हेंबर रोजी महायुती सरकारला मतदानासाठी जनता जागृत असून आपल्या केवळ मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी व बटेंगे तो कटेंगे हे धोरण घेऊन कामाला लागा असे आव्हान मध्य प्रदेश चे मंत्री सहकार मंत्री नामदार विश्वास सारंग यांनी केले. भाजपा कार्यालयात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल अश्विन नवले योगेश अग्रवाल नितीन झापर्डे अजय मते सुरेश रामेकर मंजुषा ताई देशमुख आदी मंचावर विराजमान होते यावेळी विधानसभा निहार आढावा घेऊन समय वर कशा पद्धतीने करावे व प्रचाराचे धोरण आखण्यात आले यामध्ये गजानन पाटील पवन गाडे गौरव देशमुख दीपक गावंडे गजानन खारोडे विपुल ते काळे श्रीकृष्ण मोरखडे उमेश पवार डॉक्टर संजय शर्मा एडवोकेट देव आशिष काकड माधव मानकर संजय गोटफोडे रमेश अल्करी रमेश गायकवाड रणजीत खेडकर कमलाकर गावंडे दीपक तांदळे महादेव काकड, संदेश काजळेकर विनोद थिटे,, आदी उपस्थित होते यावेळी आमदार सावरकर , खासदार धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल यांनी मार्गदर्शन केले
0 टिप्पण्या