पातुर पंचायत समितीचा भोंगळ कारभार भ्रष्टाचाराला उधान
पंचायत समिती पातूर येथील भ्रष्टाचार गगनाला पोहचला. गरीब नागरिक तेथे येऊन वण वण भटकतात तेथील कर्मचारी उडवा उडवी ची उत्तरे देऊन घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार केला आहे. गरीब नागरिक यांनी सादर केलेले अर्ज, फाईल गहाळ केल्या जाते. हे अर्ज चोरणारा कोण? याचा शोध याचा शोध घेणे अत्यावश्यक झाले आहे. टपाल आणि आवक - जावंक विभाग, कक्ष अधिकाऱी यांच्या दालनातून कागद गहाळ कसा होतो ही किती शोकाअंकिता आहे. BDO व अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले आहे. या अर्जाचा 5 - 6 दिवसात शोध नाही लागला, तर पोलिस station आणि C.O. साहेब यांच्या कडे चोरीची तक्रार केली जाणार असल्याचे गुलाब भाऊ अंभोरे यांनी सांगितले आहे.
सविस्तर वृत्त येथे👇 पहा.....
0 टिप्पण्या