भर हिवाळ्यातच पाणी प्रश्न पेटणार;अजून उन्हाळा समोर
गाव तसे चांगले,पण वेशीला टांगले समस्या न सुटल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला
अकोला प्रतिनिधी:संतोष माने
अकोला जिल्ह्यातील बोरगांव मंजू येथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.उन्हाळा लागायचा बाकी आहे.दोन वर्षापासून स्मशान भूमीची भिंत पडलेली आहे.तरी सरपंच ग्रामसेवकाला झोपेतून जाग येत नाही.
अन्यथा निवेदनातून मागणी केलेल्या दोन्ही समस्या पंधरा दिवसाच्या आत न सोडविल्यास सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे व गावातील नागरिक आंदोलन छेडणार असा ईशारा दिला आहे.
वरील दोन्ही समस्या त्वरित सोडविणार असे सरपच ग्रामसेवकआज यांनी 15 दिवसात समस्या दूर समस्या असे आश्वासन पंधरा दिवसात समस्या दूर करणार असे आश्वासन नागरिकांना दिले दि. 11 नोव्हेंबर 2023 बोरगांव मंजू ग्राम पंचायत, 2) जिल्हाधिकारी साहेब अकोला, ,3) जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब अकोला 4) मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला 5) गट विकास अधिकारी अकोला, 6). पोलिस निरीक्षक साहेब पो. स्टे. बोरगांव मंजू . यांना निवेदन देण्यातआले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या