शहिदांना नमन करणे नमन करणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे हे काळाची गरज
अकोला सीमेवर रक्षक रक्षा करून कार्य करून समाजातील अनेक कष्ट सहन करून देशाला सुरक्षित ठेवणाऱ्या शहिदांना नमन करणे नमन करणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे हे काळाची गरज असून देशाच्या प्रत्येक कार्यामध्ये त्या परिवाराचे महत्त्वाचे योगदान असते ,1965 साली भारत पाक युद्धात
शहीद यशवंतराव आनंदराव देशमुख बोरगाव मंजू यांचे घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन पर भेट व चर्चा केली. यावेळी यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र देवर पंकज वाडी वाले वाडी वाले माधव मानकर सागर तायडे अंबादास उमाळे ठोकळ श्रीकृष्ण, सुनील खेडकर सुबोध गवई मनीष तिवारी बाळू देशमुख धनंजय देशमुख बंटी मांगे प्रशांत पांडे प्रशांत ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या