Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व ग्रामीण नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर- आ. सावरकर 

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व ग्रामीण नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर- आ. सावरकर 


अकोला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहणारे व ग्रामीण नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विदर्भातील नेते व महाराष्ट्र सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी ‌ ‌यावर्षी एकदम कमी प्रमाणात झालेला पावसाळा लक्षात घेता तसेच पूर्णा नदीतील पाण्याची पातळी एकदम कमी झालेली आहे. तरी नेर धामना बाॉरेज ष मध्ये अजून पाणी अडवण्यात आले नाही त्यामुळे भीषण पाणी टंचाईला समोर जावे लागेल . जनावरांना पिण्याला शेतीला सिंचनाला पाणी मिळणार नाही .


         त्याकरता आमदार रणधीर सावरकर यांना गोपालखेळ , निराट, वैराट-राजापूर ,गांधीग्राम येथील सरपंच व नागरिकांनी भेटून नेर धामणा बाॉरेज चे गेट बंद करण्यासाठी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना विनंती केली. ताबडतोब आमदार सावरकरांनी तात्पर तात्परता दाखवत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व ताबडतोब या संदर्भात कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कोणत्याही त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे व अडचण असल्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांचे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांना फोन करून पाणी अडवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आणि अडविणे बाबत तातडीने कारवाही करावी व माझ्या कार्यालयास अहवाल पाठवणे सांगितले. यावेळी भूषण बाजारे सुनील मोडक शरद ठाकरे रामा सराटे प्रवीण मोडक ज्ञानेश्वर जाधव नंदू राठोड जीवन मोडक उमेश काठोळे सुरज मोडक देविदास सरदार या परिसरातील शेतकरी विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी आमदार सावरकर यांच्या कार्यकर्ते बद्दल आभार व अभिनंदन व्यक्त करून न्याय मिळेल असा विश्वास केला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या