Ticker

6/recent/ticker-posts

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न हा निव्वळ मुर्खपणा!

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न हा निव्वळ मुर्खपणा!

 

अकोला, 
सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज येथे केले.


कार्यालयात भाजपा कार्यालयात त गणेश उत्सव निमित्त आयोजित महाआरतीमध्ये व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रवचन भजन आयोजित प्रसंगी बोलत होते. 
 भाजपा कार्यालयात सतत 22 वर्षापासून गणेश स्थापना होऊन वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम दहा दिवस होत असतात त्याचा आरंभ प्रसंगी ते बोलत होते.
किशोर पाटील, विजय अग्रवाल जयंत मसने , अनुप धोत्रे, माधव मानकर, नाना कुलकर्णी, सजयगोडा संजय गोटफोडे, देव आशिष काकड, प्रकाश श्रीमाली वसंत बाछुका , वैकुंठ ढोरे, सागर शेगोकार,आनीलकडेदकर संजय झोडाकार, अनुप गोसावी,बबुल पळसपगार, निलेश निनोरे , गिरीश जोशी. चंदा शर्मा सुमनताई गावंडे जानवी डोंगरे अजय शर्मा हरिभाऊ काळे सिद्धार्थ शर्मा विजय मालोकार आदींनी पूजेमध्ये भाग घेतला . सनातन धर्म ही आपली प्राचीन संस्कृती आहे. देशात कुणीही इतरांच्या धर्माबद्दल बोलू नये. पण, अन्य कुठल्या धर्माबद्दल कुणी बोलले तर मोठा गहजब होतो. सनातन धर्म संपविण्याची भाषा करणे आणि त्यातून स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा दुसरा कोणता मुर्खपणा असूच शकत नाही. सनातन धर्म तर कधीच संपणार नाही. पण, त्याविरोधात जे विचार व्यक्त करतील, ते स्वत:च संपल्याशिवाय राहणार नाही. सनातन धर्मावर जेव्हा-जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा विरोध केला. अहिल्यादेवी होळकर यांनी तर अनेक मंदिरांचे पुनर्निमाण केेले, हा इतिहास आहे.

ज्या प्रदेशात काँग्रेसने कोणती गॅरंटी दिली, तेथे त्यापैकी एकही वचन ते पूर्ण करु शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत नागरिकांच्या जीवनात जो बदल केला, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसतो आहे. आज इंडी आघाडीत कुणीच कुणाला नेता मानायला तयार नाही. आघाडी एकमेकांना सामावून घेणारी असते. येथे मात्र तसे चित्र नाही. एका पक्षाचे दुुसर्‍या राज्यात अस्तित्त्व नाही, असे पक्ष एकत्र येऊन काहीच फायदा होत नसतो. राहुल गांधी सकाळी काय म्हणतात, ते त्यांना रात्री ठावूक नसते आणि रात्री जे बोलले ते दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना आठवत नाही, अशी टीकाही आमदार सावरकर यांनी केली.


भाजपा सरकार असते, तेथे नेहमीच गरिबांच्या कल्याणाचा विचार होतो. काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला. पण, तेथे केवळ नेत्यांची गरिबी हटली. जनतेची गरिबी कधीही संपली नाही. आज गरिब कल्याणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या 9 वर्षांत झाले आहे. इंडी आघाडीचा एकाच अजेंडा आहे, मोदी हटाव. कारण त्यांना ठावूक आहे, आणखी 5 वर्षांसाठी मोदीजी आले, तर त्यांची दुकाने बंद होणार आहेत, अशीही टीका आमदार सावरकर यांनी यावेळी केली. चतुर्थीच्या दिवशी संसद भावनात प्रवेश मातृशक्तीसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला याबद्दल सुद्धा आमदार सावरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे अभिनंदन केले.
सर्वांच्या कल्याणासाठी ऋषिपंचमी संत गजानन महाराज समाधी सोहळा निमित्त जप नाम, गणपती अथर्वशीर्ष अवतरण कार्यक्रम प्रीती जनता पार्टी कार्यालयात आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी बुधवार दोन तारीख चंद्रमा चे महत्व तसेच संत गजानन महाराज समाधी संजीवनी समाधी सोहळा तसेच सप्तऋषींना प्रसन्न करणारा ऋषिपंचमी पर्व व बुधवार चे उचित्य साधून सर्वांच्या कल्याणासाठी शेतकरी चाकरमानी सर्वसामान्य नागरिक सुखी संपन्न व्हावा व्यापारी वर्ग सुखी संपन्न व्हावा या दृष्टीने वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने सामूहिक रित्या 50 जोडपे द्वारा गणपती अर्थ अथर्वशीर्ष ्ष पाठ पूजन अवतरण कार्यक्रम व जय गजानन श्री गजानन, गण गणात बोते मंत्र जाप कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार आहे या कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारताकडे आमदार हरीश पिंपळे विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने अर्चना शर्मा , जानवी डोंगरे शारदा ढोरे अर्चना चौधरी पवन महाले देशमुख सागर शेगोकार, निकिता देशमुख संजय जीरापुरे संजय गोटफोडे, प्रकाश धोगलीया, साधना येवले, ्वैकुठ ढोरे, शारदा ढोरे शारदा खेडकर रणजीत खेडकर विनोद मनवानी टोनी जयराज, अक्षय जोशी मोहन पारधी प्रशांत आवचार देशपांडे देवाशिष काकड गणेश अंधारे अमोल साबळे अंबादास उमाळे डॉक्टर अमित कावरे, राजेश बैलै शंकरराव वाकोडे, नितीन लांडे चंद्रशेखर पांडे गुरुजी विजय मालोकार बळीराम सिरस्कार, मंगला सोनवणे, अजय शर्मा विजय इंगळे, सचिन देशमुख अनिल करंदीकर, रश्मी कायंदे श्रद्धा शर्मा सौभाग्यवती शिवाल शर्मा रविता शर्मा चंदा ठाकूर निशा कडी, श्याम विंचनकर शिवा शर्मा अनुप गोसावी अभिजीत बांगर उमेश गुजर अमोल गोगे, मनीषा भन्साली मनीषा भुसारी सारिका देशमुख संध्या लोहकपुरे अमोल मोहकार दिलीप मिश्रा, अधिभक्त सक्रिय भाग घेणार आहे.
वेदपाठी ब्राह्मण लोकेश तिवारी हेमंत शर्मा राजेश शर्मा राजेश शिरोली या यज्ञेश जोशी, गिरीश जोशी नाना कुलकर्णी माधव मानकर कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या