आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पंचशील प्रतिष्ठान तर्फे वृक्षरोपण कार्यक्रम
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पंचशील प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भौरद या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
आयुष्यात आलोच आहे तर चांगले कर्म करूनच जावे, हाच आमचा उद्देश आहे.
खूप तर नाही पण जेवढे आहेत तेवढे चांगले कामासाठी लावने हाच आमचा उद्देश आहे
युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन करणारी चांगली वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणारी ही एक संघटना आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या