प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावंच लागेल-अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस.
प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावंच लागेल. प्रत्यक्ष नाही झाले तर ते मनातून सहभागी होतील, असं प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणालेय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होतेय. भारत तुटला नाही, असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर ते दुर्दैव असल्याचा टोलाही यावेळी लोंढेंनी आंबेडकरांना लगावलाय.
बाईट : अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस.
अकोला : अतुल लोंढे पाँईंटर्स :
1 राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न.
# यात्रा काही निवडक ठिकाणांवरच जाणार असा आरोप करणार्यांनी भारताच्या भूगोलाचा अभ्यास करावा, अतुल लोंढेंचा भाजपला चिमटा.
2 मेन स्ट्रिम मिडिया यात्रा का दाखवत नाही, याचं माध्यमांनी आत्मपरिक्षण ठरावं.
3 राहूल गांधींच्या भारत यात्रेवर टिका करणार्यांवर एक दिवस पश्चाताप करावा लागेल.
4 प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावंच लागेल. प्रत्यक्ष नाही झाले तर ते मनातून सहभागी होतील. भारत तुटला नाही, असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर ते दुर्दैव आहेय.
5 : 50 खोक्यात काही सत्ता ओके होत नसते. जनतेपेक्षा मी मोठा असं समजणारा एक तर स्वप्रेमात असेल किंवा वेडा असेल. अंधेरीच्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
0 टिप्पण्या