Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा अकोला महानगर तर्फे शालेय विध्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा

भाजपा अकोला महानगर तर्फे शालेय विध्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा  


  अकोला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेतना जागृती व देश स्वतंत्र काळात ज्यांनी त्या तपस्या बलिदान केला त्यांना नमन करण्यासाठी तसेच तिरंगा ध्वजाचा महत्व व तिरंगा साठी बलिदान करणाऱ्यांचा माहिती सर्वांना पोहोचवावी स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला नमन करावं व नवभारत निर्माण करण्यासाठी संकल्पित होण्याचा नवा नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी घरघर तिरंगा हा अभियान सुरू केला परंतु ज्यांना मोदीविरोध व द्वेष असल्यामुळे व केवळ टीका करणे प्रसिद्धीसाठी कोणत्याही स्तरावर साठी झाले प्रयत्न करणारे काही लोक खालच्या पातळीवर जाऊन देश स्वतंत्र बलिदान करणाऱ्यांचा अपमान तिरंग्याचा अपमान करत आहे परंतु त्यांचा पक्ष तिरंगा चा वापर करून सातत्याने सत्ता प्राप्ती करत आहे हे विसरले परंतु भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत महोत्सव निमित्त नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी महात्मा गांधी तसेच लाखो त्याग तपस्या बलिदान करणाऱ्या नमन व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी देशात चेतना जागृती सुरू केली.


आणि समाजातील सर्व स्तराचा पाठिंबा मिळणे हीच खरी पोटदुखी असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले 13 ऑगस्ट गांधी जवाहर बाग ते महाराणा प्रताप बाग पर्यं शालेय विध्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा . खा संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आ गोवर्धनजी शर्मा, आ रणधीरभाऊ सावरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅली ची सुरवात केली आमदार गोवर्धन शर्मा यांनी अठराशे58 ते 1948 पर्यंत संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सैनिकांना नमन केले महात्मा गांधी मदनलालदिंगरा भगतसिंग नेताजी सुभाष चंद्र बोस तसेच अकोल्यातील मूलचंद शहा पासून गोडबोले व हजारो स्वातंत्र्य सैनिक यांची महती सर्वापर्यंत पोहोचवावी मूठभर लोक सत्तेचा घेतला राष्ट्रासाठी आपल्या जीवाची आहुती दिली त्यांचे विचार झाला परंतु नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी व शक्तिशाली भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने संकल्पित होण्याचा निर्णय व 25 वर्षानंतर भारत कसा असेल याचा निर्णय घेऊन समृद्ध भारत निर्माण साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असून त्यांच्या कार्याला समाजातील सर्व क्षेत्रातील पाठिंबा असल्यामुळे घरघर तिरंगा अभियानाला विरोध समाज व राष्ट्र चेतनाला ठेस पोहोचण्याचा घालण्याचा काम प्रसिद्ध प्रसिद्धी पिसाट काही व्यक्ती करत आहे परंतु समाजातील जात पक्ष धर्म विसरून पंथ विसरून राष्ट्राच्या अमृत महोत्सवात समान सर्व लोकांस सहभागी होणे अशा लोकांच्या विरोधामुळे पुन्हा चेतना जागृती करण्याला बळ मिळत आहे.


 तीन वर्षाच्या बालिकेपासून तर 80 वर्षाच्या म्हातारी या अभियानात सहभागी होत आहे हेच राष्ट्रभक्ती असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले . तर रॅली ही गांधी जवाहर बाग-गांधी रोड-ते श्री महाराणा प्रताप पार्क येथे समापन झाली समापनीय भाषणात महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य विषयी माहिती देऊन फेरीवाले, असंघटित कामगार विद्यार्थी मातृ शक्ती युवाशक्ती यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट पर्यंतच्या या कार्यक्रमासाठी सहभाग घेऊन हा अभियान यशस्वी केल्याबद्दल भाजपा तर्फे त्यांना नमन केले कार्यक्रमाची सांगता केली.


या कार्यक्रमाला आ वसंत भाऊ खंडेलवाल, यांनी अमृत महोत्सव निमित्त संकल्पित कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली सौ अर्चनाताई मसने, माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे,संजय गोडा, जयंतराव मसने, संतोष पांडे, राजेंद्र गिरी, निलेश अंधारे, गणेश अंधारे, पवन महल्ले, गिरीश जोशी,सतीश ढगे, जस्मित ओबेरॉय, धनंजय धबाले, अक्षय जोशी, अमोल गीते,मंनोज पाटील, भगवान काकड, हर्षद ढोरे, संदीप बाहकर, समाधान झाडोकार, विक्की ठाकूर, कृष्णा पांडे, रवी शुक्ला, सौ चंदाताई शर्मा,सौ वैशालीताई शेळके, सौ चंदाताई ठाकूर, सौ मनीषा कायंदे, सौ रंजनाताई विंचनकार, सौ निशा कढी,नेहा झाडोकार, ऍड कुणाल शिंदे, केशव पोद्दार, किशोर काकडे,रजत तिवारी तसेच डी ए.व्ही. कॉन्व्हेंट चे शिक्षक वर्ग व विध्यार्थी तसेच अकोला भाजप महानगराचे पदाधिकारी व नगरसेवक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संजय झाडोकार फेरीवाला सेल यांनी केले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या