Ticker

6/recent/ticker-posts

शेतमाल शासकीय आधारभूत किंमत योजना अंतर्गत खरेदी करण्यात यावी

शेतमाल शासकीय आधारभूत किंमत योजना अंतर्गत खरेदी करण्यात यावी


अकोला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय आधारभूत किंमत योजना अंतर्गत खरेदी करण्यात यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असून राज्य सरकारच्या माध्यमातून तूर उडीद मूग सोयाबीन चना खरेदी केंद्र जिल्हा ठिकाणी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील होतो जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी आपल्या सूचनेचा आदर करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उगवा तिथे केंद्र सुरू करून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अनंतकोटी ॲग्रो प्रोडक्ट कंपनी त्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू झाली आहे कामाचे अध्यक्षस्थानी सुयोग तराळे हे होते तर माधव मानकर, विवेक भरणे, गणेश लोड अशोक कालणे, गजाननबाहेकर,तुकाराम डाबेराव, हिंमतराव देशमुख, कंपनीचे अधिकारी मार्केटिंग अधिकारी अभिमन्यू वक्ते अजय धोटे राजेशथोटे, जयस वक्ते आदी प्रमुख उपस्थित होते आमदार सावरकर यांनी योजनेचे महत्व विशद केले शेतकरी सुखी असेल तर देशाचा विकास होऊ शकते ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगून याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.



अकोला रेल्वे बोर्ड ची पी एस सी अधिकारी राजराजेश्वर नगरी 9 मे रोजी येत असून रेल्वे प्रवासी व नागरिकांच्या सूचनांचा आधारे रेल्वे मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने येत असून अकोला बुलढाणा वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आमदार वसंत खंडेलवाल तिन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या या समितीकडे मांडणार असून उत्तर प्रदेशातील प्रवाशांना होणारा त्रास तसेच दक्षिण , भागात नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात तसेच अकोला रेल्वे स्थानकावर विविध सुविधा संदर्भात निवेदन सादर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. खासदार संजय धोत्रे अकोला रेल्वे स्थानकावर चांगल्या सुविधा मिळावी तसेच सातत्याने प्रवाशांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहून प्रभावीपणे मागणी करत असतात अकोला खंडवा ब्रॉडगेज करण्याच्या दृष्टीने व त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सातत्याने प्रयत्नशील आहे. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल शहरातील तसेच तिन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे बोर्ड कडे 9 मे रोजी माडणार आहे. तसेच अकोल्याहून रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टीने सक्षम यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने तसेच रेल्वे गाड्या उभी राहून साफसफाई व पाणी पुरेशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करणार आहे तसेच आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल अकोल्यातील विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांच्या समस्या व प्रवाशांना अपेक्षित भावी रेल्वे बोर्डाकडे खासदार संजय धोत्रे यांच्या माध्यमात मागणी करून पाठपुरावा करणार आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या